Monday 4 April 2011

Samanvay 2011

जाणीव मेम्बर्स कालच्या समन्वय २०११ ला उपस्थित राहिले . बाळकृष्ण रेन्द्के ,विलास चाफेकर, संदीप वासलेकर ,राजीव खांडेकर अशा विविध वक्त्यांच्या भाषणाने हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला .तीन वेगळ्या कार्यशाळा झाल्या ,त्यात जाणीव च्या कार्यकर्त्यांनी भाग घेतला .वुई नीड यु च्या पुढाकाराने झालेला कार्यक्रम दर वर्षी नवीन संस्थांनी पुढाकार घेऊन चालू ठेवावा अशी कल्पना आहे.
 टीप : संदीप वासलेकारांचे "एका दिशेचा शोध" हे पुस्तक जरूर वाचावे .